अजुन एक विनंती आणि एक छोटी चेतावनी,
की की जागे व्हा,सर्वं राजनितिचे दलालहो जागे व्हा,
राजे जरी नसले आम्च्यात,त्यांची जिद्दं
आमच्या रक्तात ते भिनली आहेत.
आणि सांडले रक्तं भुतकाळात,त्याची
आजही सल आमच्या मनात जागवली आहे.
ऎकु अजुन काही काळ,आम्हाला रस्त्यावर उतरऊ नका,
लाज ठेवा किमान तुमच्या माय बापाची,
ज्यांचे मीठ खाल्ले त्यांना बेईमान होऊ नका.
’हे स्वराज्यं होणे आहेच’
ही राजांची इच्छा पुर्णं करण्यास उठुन पेटलो.
पुन्हा नव्याने भगवा फ़डकवण्यास,मराठे आम्ही सिद्ध जाहलो.
No comments:
Post a Comment