Wednesday, October 22, 2008

घुसमठ

नावांपुढे वलय चढलं की एक भलतीच दिशा मिळते.
पण...
आमचं काय?चायला कोणी कुत्रा सुद्धा विचारत नाही.
किमान मागे राहुन,मागे राहण्यात तरी मोठे होऊ म्हंटलं,
तर गुपचुप मागे ही राहु देत नाही.
आता काय,तर फ़क्तं वाहवा करत मागे राहायचं.
आवाज उठवला तर एकटं चिरडुन टाकण्याची भीती असते नं.
वलय असतं ना,त्यांच्या पुढे,सोबत गर्दी पण.
म्हणुन आजकाल असं गर्दीत मिसळुन राहण्याची सवय झाली आहे.
खुप तिर जरी नसले तरी,किमान आपले काम सातत्त्याने करण्याची सवय झाली आहे.

D shivaनी
nagpoor

No comments: