Saturday, July 5, 2008

देव च्या कवितेला दिलेला रिप्लाय.................

गांधी देवापेक्षा मोठा होता का?
गोळी चालली,
"हे राम" आवाज आला,
आणि गांधी खाली पडला.
किती वेळात मेला माहित नाही.
" श्री राम" तेच ना,
ज्यांनी रावणाचा वध केला होता?
अरे मग गांधी नुसार,
" श्री राम" तर हिंसावादि" होते,
मग त्यांचे नाव गांधीच्या तोंडात कसे?
भगत, बोस, आज़ाद, सावरकर यांच्या विषयी,
लोकांच्या मनात द्वेष निर्माण..
करणार्‍या गांधीच्या तोंडात.
" हे राम" हा शब्द शोभला नाही ना....

बरं झाले त्या काळात गांधी नव्हता,,
नाहीतर रामाने उपवास...,
केला असता सीतामाई ला मिळविण्यासाठी....

जेव्हा देव स्वतः लढले पापाविरुद्ध
तेव्हा हिन्दुस्तानच्या भोळ्या जनतेला...
भरकटवण्याचा गांधीला कय अधिकार होता?

गांधी देवापेक्षा मोठा होता का?

निशब्द(देव)



सगळ्यात पहीले कोणालाही एकेरी संबोधणे चुकीचे आहे.त्यामुळे देव त्याबददल माझा निशेध.

मात्रं,

गांधीजींना पण देश स्वातंत्र व्हवा असं मना पासुन वाटत होतं,त्यासाठी चळवळ उभी करण्याची महत्वाकंक्शा मनात दडुन होती.पण स्वतःकडे बघता आणि स्वतःचा स्वभाव बघता त्यांना हे नेमकं ठाउक होतं की ते जहाल विरोध नाही करु शकत आणि म्हणूनच त्यांनी सत्याग्रह नावाचा जालीम उपाय शोधला.त्यांची मोहिम त्या संपुर्ण आवाम ला आव्हान होती जी जहाल प्रकारे विरोध दर्शउ नव्हती शकत.ज्यांच्यात जहाल विरोधाला सामोरे जाण्याचं धाडस नव्हतं ते सर्वं गांधीजींच्या मागे उभे झाले आणि त्यानी आपल्या परीनी लाढाई लढली.
त्या काळात डोक्यावर कफ़न बांधुन स्वातंत्र्यासाठी लढ्णार्याची संख्या सत्याग्रहींच्या comparision मधे कमी दिसली आणि म्हणुन हा मार्गं ऎवढा समोर आला.
ह्या पद्ध्तती अवलंबिल्या मुळे भन्नाट प्रोबलेम्स झाले.आणि त्याची शिक्शा त्यांना नथुराम च्या रुपात मिळाली सुद्धा...........
वयक्तिक मला त्यांचा विचार आणि व्यक्तिरेखा खुप काही पटत नाही.
जहाल रुपात,"ना तारिख ना मुकदमा,सीधा इन्साफ़ on the spot"असं वागण्याची हिम्मत आणि परिस्थिती सगळ्यांमधे नसल्याने अमाप लोकांन्नई त्यांना राष्ट्रपिता बनवलं.

राहीली गोष्टं त्यांच्या विरोधात बोलण्याची अथवा नाही तर आम्ही तो संपुर्ण अधिकार ठेवतो,
२ वेळा अटक,४०-५० मोर्चे,रेडिओ वर २४ मुलाखाती,वर्तमान पत्रात १०० हुन अधिक लेख,किमात २० deputation ३० हुन अधिक सामाजिक कार्यक्रमातुन देशासठी काहीतरी करण्याच्या प्रयत्नात झटतो आहोत.........

त्यांनी त्यांच्या परिनि केलं,जे मला आणि देव ला नाही पटलं.म्हणूण शब्दांची बांधणी करावी लगली.............

2 comments:

Ashay said...

I liked your point of view too, although i do admire gandhi.. :)

D shivani said...

thanks aashay........i think one should look his capability and start protesting........