किमान चार दा तरी मी ती डायरी फ़ेकण्याचा प्रयत्ना केला,
आणि चारहीदा तो फ़सला.......
मझी डयरी तशी फ़ाडलेली नव्हती आणि कोरि सुद्द्धा
पूरणं पाने तुझ्या श्वासाला मझ्याशी जोडत होती.
पहील्या पनावरुन शेवटच्ह्या पनावर जातांना
रात्रं मनात एक निखारा सोडुन जाते,
मग तो शांत करायला डोळ्यात पाणी.
आणि तुझ्या आठवणिंचे चिल्लर नाणी.
समुद्राला ओहोटी येते ना,मझ्या डायरीचं पण असच आहे.
सरळ ती डयरीच्या अंतरंगात घेउन जाते............................
आणी बघते तर काय?चहुबाजुला पाण्य़ासारखं
दुखांच्या लाटांनी आणी सुखाच्या रत्नांनी वेढ्लेलं.
रत्नं जरी असलीत,तरी एकदा श्वास घ्यायला,
पण्याबाहेर यावं लागतं,
मग डायरी बंद करुन हे आयुश्य सोसावं लगतं............
D shivani
nagpoor
No comments:
Post a Comment