हमारे आलम को तो बस
एक बहाना चहीये नशा करनेका.
तेरे नजर के शुआओ
से एक पैमाना पीने का.
तेरी हर आहट एहसास ये दिलाती है,
तुही है मक्सद अब हम्मरे जीने का.
कौनसी आरजु तुझे तौफ़े मे देगी मुझको?
अब तो बस इंतजार है तुझमे खुदको खोने का.
क्या नशा करु तेरी याद मै साजन,
तुने ही पिलाया जाम मोहब्बत का.
साकी ने बतलाया मुझको,नशा बरबादी दिलाएगा,
जबकी शिवानी नाम है,मोहब्बत मे फ़ना होने का.
D shivaनी
nagpoor
Friday, August 1, 2008
Wednesday, July 30, 2008
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......
आपल्या कडे रस्ता आणि खड्डे हे एक बॅलेन्स्ड एक्वेशन बनलेलं आहे,आणि त्याच बरोबर प्रत्येकाचे अनुभव पण.
असच नविन रस्त्याचे बांधकाम बघ्य्न,नवा रस्ता बांधणे,ह्यावर एका १०-१२ वर्शाच्या मुलाची व्यथा मांडली आहे.
देश प्रगती करतोय म्हणतात सगळे,
आता नव्या रुपा साठी देश कात टाकणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......
काय! रस्ता बांधणार?
म्हणजे आता पाउस आला की,
रस्त्यावर पाणी नाही?
शाळेत काय फ़क्तं हस्तकलेचा तास टोलवाय्चा?
खरी खुरी नाव कुठल्या पाण्यात सोडायची/?
जास्तं पाऊस आला तरी शाळेला सुट्टी नाही मारायची?
खड्ड्यात ल्या पाण्याला मित्रांवर पाणी कसे ऊडवायचे?
भर्रकन सायकल नेउन काठाहुन जाणार्या काकांच्या
आंगावर चिखलाचे शिंतोडे कसे ऊडवायचे?
पाय घसरला सांगुन मुद्दाम कुठल्या पाण्यात पडायचं आता?
काहीच राडा नाही फ़क्ता रुटिन जाता येता?
बापरे किती बोअर होइल लाईफ़?
पाउस फ़क्तं खिडकीतुन बघावा लागेल,
फ़ुलप्रुफ़ ड्रेनेज सिस्टिम मधुन पावसाचं
पाणी डोळ्यातुन ओसरु द्यावं लागेल.
हीच डिमांड आहे म्हणे जनतेची
म्हणुन सरकार नवा मार्गं स्विकारणार,
प्रगतीच्या नावे चेहराच बदलवणार.
डोक्यात जातेय ही गोष्टं,
पण हे असच होणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......
D shivaनी
nagpoor
असच नविन रस्त्याचे बांधकाम बघ्य्न,नवा रस्ता बांधणे,ह्यावर एका १०-१२ वर्शाच्या मुलाची व्यथा मांडली आहे.
देश प्रगती करतोय म्हणतात सगळे,
आता नव्या रुपा साठी देश कात टाकणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......
काय! रस्ता बांधणार?
म्हणजे आता पाउस आला की,
रस्त्यावर पाणी नाही?
शाळेत काय फ़क्तं हस्तकलेचा तास टोलवाय्चा?
खरी खुरी नाव कुठल्या पाण्यात सोडायची/?
जास्तं पाऊस आला तरी शाळेला सुट्टी नाही मारायची?
खड्ड्यात ल्या पाण्याला मित्रांवर पाणी कसे ऊडवायचे?
भर्रकन सायकल नेउन काठाहुन जाणार्या काकांच्या
आंगावर चिखलाचे शिंतोडे कसे ऊडवायचे?
पाय घसरला सांगुन मुद्दाम कुठल्या पाण्यात पडायचं आता?
काहीच राडा नाही फ़क्ता रुटिन जाता येता?
बापरे किती बोअर होइल लाईफ़?
पाउस फ़क्तं खिडकीतुन बघावा लागेल,
फ़ुलप्रुफ़ ड्रेनेज सिस्टिम मधुन पावसाचं
पाणी डोळ्यातुन ओसरु द्यावं लागेल.
हीच डिमांड आहे म्हणे जनतेची
म्हणुन सरकार नवा मार्गं स्विकारणार,
प्रगतीच्या नावे चेहराच बदलवणार.
डोक्यात जातेय ही गोष्टं,
पण हे असच होणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......
D shivaनी
nagpoor
Friday, July 25, 2008
मी अशी म्हणुन..............
तु एक मस्तमौला मेघ आणि मी एक शपित सर..........
ह्या पारा वरुन त्या पारावर हुंदडणं नेमकं ठाउक आहे तुला.
माझ्यात प्रेम रस भरला,आणि स्वतःपासुन वेगळं केलं.
पुन्हा तु एका नव्या उंबरठ्यावर आणि मी?
मी मात्रं तुझ्यात माझं अस्तित्वं विसरुन कधीचीच संपलेली.
दर वेळी पाउस येतो,आणि तु तिथेच असतो.
मी पण तिथेच असते,
फ़क्तं तुझा पार बदललेला........
........... किती रुपेरी,ओली क्शण मी माझ्या डोळ्यांना पजलीत.
कधी कधी अनावर हा प्याला,म्हणुन ती ओसंडुन वाहुनही गेली.
पण तु मात्रं माझ्या डोळ्यात बुभुळा प्रमाणे आहेस,
की तु आहे म्हणुन रंग सारे,
नाही तर अंधारच सगळयांना उत्तर आहे.
........... मी तर संशयही केला नव्हता रे,
फ़क्तं प्रेम नावाचा एक कशिदा विणला होता.
जाळ्यात अडकला तु मोहाच्या कदचीत.
मी तर फ़क्तं संसार खुणवला होता...........
............ जे नको होतं तेच झालं.
भघ ज्याची भीती होती तेच घडलं.
म्हणतात की,
दोघांमध्ये एक जण अमाप प्रेम करतो.
आणि आपल्यात ती मी नसावी असं स्वप्नं होतं.
पण...........
तु आणि मी कधी आपण झालोच नाही.
आणि अमाप प्रेम मी एकटिनेच केलं,
जे अतुल्यं रहीलं.
............ आयुष्यं कुरतडलय,मी असच म्हणणार नाही.
पण कधीही नं जाणारं व्रण दिलय सोबतीला,
जे काही केल्या मिटत नाही.
आणि काळाला सोसवत पण नाही.
............मला तुला दोष द्यावा असं वाटतच नाही.
काही केल्या तुझा प्रवह डबकं म्हणुन साचतच नाही.
का माझं प्रेम तुला उअमगलच नाही.
तुझ्याही ह्रुदयाला,झंकारुन प्रेमाचा प्रतिसाद स्फ़ुरलाच नाही.
मी मात्रं ह्या का?चं उत्तरही शोधत नसते,
तु जरी नाही तरी तुझ्यावर केलेलं प्रेम मनाला जगवत असते.
............अडवला पदर जरी माझा,
तो थामण्याची ग्वाही दिली नाही.
विश्वास घात झाला असही कसं म्हणणार?
प्रेम केलं होतं,तुला कधी अड घातली नाही...........
...............आठवणींना कधी वेळेची तमा नसते,आणि ती नसावीही.....
मग तुला विसर,असं नियती का खुणावते?
तु तुझे विचा,तुझं गाव सगळं बदललं,
आता मी ही माझा रस्ता बदलावा असं सगळे का म्हणतात?
मी तु्झ्यावर फ़क्तं प्रेम केलं,
प्रेम पुर्तीची अपेक्शाही होती खरी.....
पण त्याने काय फ़रक पडतोय,?
तुझा माझ्या जगण्याला दिलेला खो,
आणि तुझी इच्छापुर्ती एवढं कारण पुरेसं आहे.
आणि अखंडं राहील............
कारण
आठवणींना कधी वेळेची तमा नसते..........
.......... व्रुक्शं रुतु बघतात,
त्यांना काळ पलटवण्याचं कुतुहल असतं,
आणि व्रुक्शाला आपल्या भोवती कड्या वाढवण्याचं.
माझं तसं नाही आहे.
आयुष्यात पहीला श्रावण शेवटचा ठरला आजवर,
नवी पालवी फ़ुटली कौस्तवाची.
पानझड तु घेउन आलास.
आता माझं आयुष्यं इथेच थांबलं.
ना रुतु,ना सर,ना पानझड.
आणि मी तशीच निःशब्दं,
पहिल्याच श्रवणाच्या प्रतिक्शेत.
............. मी तुझ्यावर अमाप,असीम प्रेम केलं.
आणि जगाच्या प्रत्येक वस्तवाने तुला
माझ्यात नं मिळ्ण्याची साजिश केली.
मी सरळ आणि प्रत्येक रस्ता उलटा
येउ लागला.........................
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.
आज म्हणुनच मी एकटी उभी आहे.
एक भयाण आकश आणि टोचणार्या
चांदण्या सोबतिला आहे.
असंख्य लोकं चहुबाजुला माझ्या.
त्यांची तिरपी नजर,
सगळ अंगावर झेलते आहे.
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.
D shivaनी
nagpoor
ह्या पारा वरुन त्या पारावर हुंदडणं नेमकं ठाउक आहे तुला.
माझ्यात प्रेम रस भरला,आणि स्वतःपासुन वेगळं केलं.
पुन्हा तु एका नव्या उंबरठ्यावर आणि मी?
मी मात्रं तुझ्यात माझं अस्तित्वं विसरुन कधीचीच संपलेली.
दर वेळी पाउस येतो,आणि तु तिथेच असतो.
मी पण तिथेच असते,
फ़क्तं तुझा पार बदललेला........
........... किती रुपेरी,ओली क्शण मी माझ्या डोळ्यांना पजलीत.
कधी कधी अनावर हा प्याला,म्हणुन ती ओसंडुन वाहुनही गेली.
पण तु मात्रं माझ्या डोळ्यात बुभुळा प्रमाणे आहेस,
की तु आहे म्हणुन रंग सारे,
नाही तर अंधारच सगळयांना उत्तर आहे.
........... मी तर संशयही केला नव्हता रे,
फ़क्तं प्रेम नावाचा एक कशिदा विणला होता.
जाळ्यात अडकला तु मोहाच्या कदचीत.
मी तर फ़क्तं संसार खुणवला होता...........
............ जे नको होतं तेच झालं.
भघ ज्याची भीती होती तेच घडलं.
म्हणतात की,
दोघांमध्ये एक जण अमाप प्रेम करतो.
आणि आपल्यात ती मी नसावी असं स्वप्नं होतं.
पण...........
तु आणि मी कधी आपण झालोच नाही.
आणि अमाप प्रेम मी एकटिनेच केलं,
जे अतुल्यं रहीलं.
............ आयुष्यं कुरतडलय,मी असच म्हणणार नाही.
पण कधीही नं जाणारं व्रण दिलय सोबतीला,
जे काही केल्या मिटत नाही.
आणि काळाला सोसवत पण नाही.
............मला तुला दोष द्यावा असं वाटतच नाही.
काही केल्या तुझा प्रवह डबकं म्हणुन साचतच नाही.
का माझं प्रेम तुला उअमगलच नाही.
तुझ्याही ह्रुदयाला,झंकारुन प्रेमाचा प्रतिसाद स्फ़ुरलाच नाही.
मी मात्रं ह्या का?चं उत्तरही शोधत नसते,
तु जरी नाही तरी तुझ्यावर केलेलं प्रेम मनाला जगवत असते.
............अडवला पदर जरी माझा,
तो थामण्याची ग्वाही दिली नाही.
विश्वास घात झाला असही कसं म्हणणार?
प्रेम केलं होतं,तुला कधी अड घातली नाही...........
...............आठवणींना कधी वेळेची तमा नसते,आणि ती नसावीही.....
मग तुला विसर,असं नियती का खुणावते?
तु तुझे विचा,तुझं गाव सगळं बदललं,
आता मी ही माझा रस्ता बदलावा असं सगळे का म्हणतात?
मी तु्झ्यावर फ़क्तं प्रेम केलं,
प्रेम पुर्तीची अपेक्शाही होती खरी.....
पण त्याने काय फ़रक पडतोय,?
तुझा माझ्या जगण्याला दिलेला खो,
आणि तुझी इच्छापुर्ती एवढं कारण पुरेसं आहे.
आणि अखंडं राहील............
कारण
आठवणींना कधी वेळेची तमा नसते..........
.......... व्रुक्शं रुतु बघतात,
त्यांना काळ पलटवण्याचं कुतुहल असतं,
आणि व्रुक्शाला आपल्या भोवती कड्या वाढवण्याचं.
माझं तसं नाही आहे.
आयुष्यात पहीला श्रावण शेवटचा ठरला आजवर,
नवी पालवी फ़ुटली कौस्तवाची.
पानझड तु घेउन आलास.
आता माझं आयुष्यं इथेच थांबलं.
ना रुतु,ना सर,ना पानझड.
आणि मी तशीच निःशब्दं,
पहिल्याच श्रवणाच्या प्रतिक्शेत.
............. मी तुझ्यावर अमाप,असीम प्रेम केलं.
आणि जगाच्या प्रत्येक वस्तवाने तुला
माझ्यात नं मिळ्ण्याची साजिश केली.
मी सरळ आणि प्रत्येक रस्ता उलटा
येउ लागला.........................
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.
आज म्हणुनच मी एकटी उभी आहे.
एक भयाण आकश आणि टोचणार्या
चांदण्या सोबतिला आहे.
असंख्य लोकं चहुबाजुला माझ्या.
त्यांची तिरपी नजर,
सगळ अंगावर झेलते आहे.
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.
D shivaनी
nagpoor
Monday, July 21, 2008
दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,
दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,
ना फ़ॅन्सी ड्रेस करणार्यांची,
ना राजकारणाचा सट्टा
लावणार्या भडव्यांची.
बाजारात ह्या लोकशाहीचा
लिलाव केला.
विश्वास मत नावाने,
जगी गवगवा केला.
कुठे चुकले हो ह्यांचे?
आपणही प्रोत्साहन देत उभेच होतो की.
ह्याच बाजारात,
ह्याच बाजारात,
मुल्यांची अब्रु लुटतांना बघतच होतो की.
का द्यायचा दोष ह्या लाल गाडित फ़िरणार्यांना?
आपण साधं मत द्यायला पण पुढे सर्सावत नाही.
कित्येकांचे तर मतदार यादीत नाव ही नसेल.
आपण शंढ झालोत म्हणुन ह्या भडव्यांची चालली,
म्हणुनच आजही,
दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,.
D shivaनी
nagpoor
२१ जुलै २००८
ना फ़ॅन्सी ड्रेस करणार्यांची,
ना राजकारणाचा सट्टा
लावणार्या भडव्यांची.
बाजारात ह्या लोकशाहीचा
लिलाव केला.
विश्वास मत नावाने,
जगी गवगवा केला.
कुठे चुकले हो ह्यांचे?
आपणही प्रोत्साहन देत उभेच होतो की.
ह्याच बाजारात,
ह्याच बाजारात,
मुल्यांची अब्रु लुटतांना बघतच होतो की.
का द्यायचा दोष ह्या लाल गाडित फ़िरणार्यांना?
आपण साधं मत द्यायला पण पुढे सर्सावत नाही.
कित्येकांचे तर मतदार यादीत नाव ही नसेल.
आपण शंढ झालोत म्हणुन ह्या भडव्यांची चालली,
म्हणुनच आजही,
दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,.
D shivaनी
nagpoor
२१ जुलै २००८
Thursday, July 17, 2008
आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.
कमर्शियल चढाओढित सावळा का मागे राहील?
प्रोफ़ेश्नलिझम ची ओढ तो काय फ़क्तं पाहील?
आज साधा फ़ुकटात कुत्रा सुद्धा हुंगत नाही,
मग ह्या जगाच शहनशाहा क्रुपा फ़ुकटात दाखवील?
"there is no free lunch"चं जग सारं
मग देव काय प्रसाद फ़ुकटात वाटिल?
म्हणुन मी पण जरा तयरिनेच गेले होते,
सोबत दक्शिणा,फ़ळं शिवाय मी काय भक्ती नेईल?
देवाला पण जरा नेमकं ठाउक असणार,गिर्हाइकाची जात,
नाही तर तो काय सगळ्यानाच कन्सेशन देइल?
चार आठाणे टाकुन,साकडं घालतात जगदिश्वराला,
मग गाभारा मॉल चं रुप का नाही घेईल?
आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.
मागायला गेले फ़क्तं त्याची साथ,
तर डिस्काउंट माधे तोच उभा होता.
D shivaनी
nagpoor
१७ जुलै २००८
प्रोफ़ेश्नलिझम ची ओढ तो काय फ़क्तं पाहील?
आज साधा फ़ुकटात कुत्रा सुद्धा हुंगत नाही,
मग ह्या जगाच शहनशाहा क्रुपा फ़ुकटात दाखवील?
"there is no free lunch"चं जग सारं
मग देव काय प्रसाद फ़ुकटात वाटिल?
म्हणुन मी पण जरा तयरिनेच गेले होते,
सोबत दक्शिणा,फ़ळं शिवाय मी काय भक्ती नेईल?
देवाला पण जरा नेमकं ठाउक असणार,गिर्हाइकाची जात,
नाही तर तो काय सगळ्यानाच कन्सेशन देइल?
चार आठाणे टाकुन,साकडं घालतात जगदिश्वराला,
मग गाभारा मॉल चं रुप का नाही घेईल?
आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.
मागायला गेले फ़क्तं त्याची साथ,
तर डिस्काउंट माधे तोच उभा होता.
D shivaनी
nagpoor
१७ जुलै २००८
Wednesday, July 16, 2008
"तेच ते राजकारण"
रोज बसते मी पहिल्या बाकावर,
काल ती आधीच बसली होती.
भांडायला चढवला आवाज तर,
सगळी गर्दि तिच्या बाजुने नरमली होती.
माझ्या मागची टिम,का तिच्या बाजुने झुकली.
ह्याचे शोधु लगले कारण
मग आले लक्शात की
"तेच ते राजकारण".
भाजी बाजर आसॊ की,
गल्लितले भांडण.
शेजारचे असो की,
दाउद कींवा राजन.
रोजचेच गडी, आपापले रंग बदलतात.
कधी अफ़जल ठरतो देशभक्तं
कधी भगत व्हिलन.
परत मग मी
ह्याच शोधु लागले कारण
मग आले लक्शात की
"तेच ते राजकारण"
D shivaनी
nagpoor
१५ जुलै २००८
काल ती आधीच बसली होती.
भांडायला चढवला आवाज तर,
सगळी गर्दि तिच्या बाजुने नरमली होती.
माझ्या मागची टिम,का तिच्या बाजुने झुकली.
ह्याचे शोधु लगले कारण
मग आले लक्शात की
"तेच ते राजकारण".
भाजी बाजर आसॊ की,
गल्लितले भांडण.
शेजारचे असो की,
दाउद कींवा राजन.
रोजचेच गडी, आपापले रंग बदलतात.
कधी अफ़जल ठरतो देशभक्तं
कधी भगत व्हिलन.
परत मग मी
ह्याच शोधु लागले कारण
मग आले लक्शात की
"तेच ते राजकारण"
D shivaनी
nagpoor
१५ जुलै २००८
Tuesday, July 15, 2008
तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.
तु म्हण्तो की माझ्या समोर रडत नाहीस.
आसवांशी flirt करतो.
पाठ फ़िरताच माझी,
तु आसवांशी गुज साधतो?"
मी चांदणी होते तुझ्या निरभ्रं आकाशाची,
तुटतेही तुझी इच्छा पुर्णं करण्यासठी.
ओघळते एक अश्रु बनुन.
मिटुन जाते तुझं मन हल्कं करयला.
तेव्हा तु ही माझ्या डोळ्यात नकळत तरळतो.
माझ्याही डॊळ्यात पाणी तरंगतं.
माझ्याही मनात घालमेल होते,
श्वास दाटुन येतात.
पाणी ओघळणार,तेवढ्यात मी डोळे मिटुन घेते,
तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.
D shivaनी
nagpoor
आसवांशी flirt करतो.
पाठ फ़िरताच माझी,
तु आसवांशी गुज साधतो?"
मी चांदणी होते तुझ्या निरभ्रं आकाशाची,
तुटतेही तुझी इच्छा पुर्णं करण्यासठी.
ओघळते एक अश्रु बनुन.
मिटुन जाते तुझं मन हल्कं करयला.
तेव्हा तु ही माझ्या डोळ्यात नकळत तरळतो.
माझ्याही डॊळ्यात पाणी तरंगतं.
माझ्याही मनात घालमेल होते,
श्वास दाटुन येतात.
पाणी ओघळणार,तेवढ्यात मी डोळे मिटुन घेते,
तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.
D shivaनी
nagpoor
Subscribe to:
Posts (Atom)