एकाच उत्तराला त्या,
नवे प्रश्नं छळतात.
कोरड्या आभाळातुन,
ओले भाव गळतात.
निशब्दं होते नेहमी,
अश्रु गोड वाटतात.
आम्ही दूर असण्याला,
लोक फ़ोड म्हणतात.
थट्टा बनुन गेला हा,
विषय माझ्या प्रेमाचा.
काहुर माचते जेव्हा,
विरह,issue मस्करीचा.
आता
प्रेमाची तुलना होते,
हारीची निलामी ठरते.
एकतर्फ़ी प्रेमाचे नाणे,
श्ब्दांना,कवितेत विकते.
D shivaनी
Nagpoor
No comments:
Post a Comment