तसं तर प्रत्येक नातं,
काहीना काही व्रण देतच असतं....
कही व्रणांचे ठसे आयुष्यभर राहतात,
तर काहींच्या जखमा होतात..
काही चिघळतात,तर काहींना
दुसर्या नात्याची खिपली चढते...
"प्रेम" नावाचं मलम एक जालीम
उपाय असतॊ ह्या सगळ्या जखमांवर..
अगदी ठसे हि विरवुन टाकण्याची किमया..
पण ब्रेक उप झालं,तर त्या जखमा
आणि त्यांचे व्रण तसेच राहतात,निरंतर.
कारण आता त्या जखमा भारायला
मलम कुठे उरलच नसतं,
आणि आपन उगाच प्रेमानी जखमा दिल्या
म्हणुन प्रेमाला बदनाम करतो....
कारण तसं तर प्रत्येक नातं काही ना काही
व्रण देतच असतं......
खर आहे ना????
D shivaनी
Nagpoor
No comments:
Post a Comment