कालीदास म्हणाला,मी प्रियेला
ढगावरुन चित्रं पाठवतो.
ते ऎकु्न शास्त्रंध्न्यं म्हणाले,
कविता लिहि नाही तर बडवतो.
आज नोकियाच्या एम एम एस ची एड बघितली.
आणि जाणवलं,
त्या कालिदासाची कल्पना त्या विध्न्यानाने ऎकली
असती.
तर जगातली सगळी उपल्ब्धी आपल्या घरी आली असती.
आजही कित्येक डोक्यांना,मुर्खं म्हणुन थांबवल्या जातं.
स्वप्नांना उडण्या आधीच मारलं जातं.
बिन्धास्त बघा स्वप्नं मित्रांनो.
जग तुमचं आहे.तुमचाच आभाळ.
कालिदास ही तुमचाच आहे.
बिन्धास्त बघा स्व्प्नं.आ्णि स्वप्नांना पुर्णं करण्यास बळ आणा.
अडलाच कुठे मधे तर त्या काली दासाला आठवा...................
D shivaनी
Nagpoor
No comments:
Post a Comment