पानां समावेत गळुन गेल्यागत वाटतय,
क्षितीजावर पसरलेल्या
रंगांसारखं,टोटल मिक्स होऊन गेल्यागत वाटतय.
प्रवाहाच्याच दिशेने,
पण थोडं कडेनी प्रवास करावासा वाटतोय.
आणि आकाशात उंच,कधीही
परत न येता येण्यासाठी उडावसं वाटतय...
कटल्यावर पेचातुन पतंगी सारखं,
म्हणेल त्या दिशेनं वाहुन जावं वाटतय..
आले तर खुश ,
अन नाही तर अजुनच खुश मन आज होतय.
कदाचीत मला माणसांची एलर्जी होतेय....
आणि कदाचीत स्वतःची सुद्धा...........
D shivaनी
Nagpoor
21st jan 2010